एकविसाव्या शतकात आपली वाटचाल सुरू आहे, दोन हजार एकोणिसाव्या वर्षातुन दोन हजार वीस मध्ये कधी आलो नी गेलो ते अनेक लक्षवेधी कारणाने कोणालाच समजलेच नाही. दोन हजार एकवीस चे स्वागत कशा पद्धतीने करावे यांचे नियोजन कोणा कडेच नाही. केंद्र सरकारने कामगार, कर्मचारी अधिकारी शेतकरी शेतमजूर यांनी कसे जगावे यांचे वीस पंचवीस वर्षांचे नियोजन करून ठेवले आहे.
अलिबाबा आणि चाळीस चोर यांची खूप छान जुनी गोष्ट आहे.अलिबाबा सर्वांना माहिती होता, आज आपल्या देशाला अलिबाबा आणि ३०३ चोर दिसत नाही. पण एकच मुख्यचौकीदार सर्वांना दिसतो. आज भारतात आर एस एस प्रणित केंद्र सरकार सत्तेवर आहे,ते एकट्या नरेंद्र मोदीं यांचे आहे असे दिसते, मग तीनशे तीन खासदार कोण आहेत?. एकाही खासदारांचा आवाज ऐकू येत नाही. सर्व चाळीस चोरा सारखे सारखेच दिसतात. आणि चौकीदारांच्या भूमिकेत बरोबर वागत आहेत.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.